
सिंचन क्षेत्रातील गैरव्यवहारांपाठोपाठ आता जलसंधारणाच्या कामातील गैरव्यवहारांच्या चौकशीची घोषणा ग्राविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
आगामी पाच वर्षांत राज्यातील २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची घोषणा ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी मंत्रालयात पत्रकार…
मुंबईत सागरी मार्ग तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावांना महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी मान्यता…
राज्य सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना दुय्यम महत्त्व दिले जात असल्याची भावना असताना विधान परिषदेच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांना कमी मुदतीची उमेदवारी वाटय़ास…
अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे सतत चर्चेत असलेल्या भेंडीबाजार येथील साडेसोळा एकर जागेचा पुनर्विकास करण्यासाठी महानगरपालिकेने आयओडी दिले…
वाळू वाहतुकीमुळे मोठय़ा प्रमाणात खराब होणारे रस्ते दुरूस्त करावेत, या प्रमुख मागणीसाठी मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी शुक्रवारी दुपारी…
रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव गाडी सुटण्याच्या २४ तास आधी बदलण्याच्या सुविधेला रेल्वेने नव्याने उजाळा दिला आहे.
मेगाब्लॉकमुळे सकाळी १०.२२ पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंतच्या काळात कल्याणवरून सुटणाऱ्या सर्व अप मार्गावरील जलद गाडय़ा कल्याण ते ठाणे दरम्यान…
राज्य सरकारच्या आदेशानुसार मेट्रो प्रकल्पाच्या कुलाबा ते सीप्झदरम्यानच्या कामासाठी महापालिकेने आपली उद्याने, वाहनतळे आणि जंक्शन अशा एकूण १७ मोकळ्या जागा…
उच्च न्यायालयासह राज्यांतील विविध न्यायालयांमध्ये पायाभूत सुविधांसाठी निधी देणे जमत नसेल तर बार कौन्सिलच्या सदस्यांनाच आता त्यासाठी निधी जमा करण्याचे…
कोल्हापूर शहरातील अंतर्गत टोल आंदोलनाबाबत शंका उपस्थित होऊ लागल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा टोल विरोधी कृती समितीने शिरोली टोल नाक्यावर जाऊन…