-
विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा विजयी वारू अखेर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत रोखला. टीम इंडियाला कांगारूविरोधात ९५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासोबत टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यातील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे…

Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”