-
आधुनिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यासह टीम इंडिया हादेखील एक यशस्वी संघ आहे.
-
भारतीय संघाने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. त्यात दोन वन-डे विश्वचषक आणि एक टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे.
-
भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा १९८३ साली वेस्ट इंडिजला पराभूत करत वन डे विश्वचषक जिंकला.
-
त्यानंतर २८ वर्षानंतर महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना टीम इंडियाने दुसऱ्यांदा वन डे विश्वचषक उंचावला.
-
भारताला अनेक प्रतिभावंत कर्णधार मिळाले. पाहूया त्यापैकी सर्वाधिक वन डे सामन्यात कर्णधारपद भूषवणारे top 5 भारतीय… (चढत्या क्रमाने)
-
राहुल द्रविड – ७९ सामने (४२ विजय)
-
विराट कोहली – ८९* सामने (६२ विजय, २४ पराजय)
-
सौरव गांगुली – १४६ सामने (७६ विजय, ६५ पराजय)
-
मोहम्मद अझरूद्दीन – १७४ सामने (९० विजय, ७६ पराजय)
-
महेंद्रसिंग धोनी – २०० सामने (११० विजय, ७४ पराजय)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक