-
करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत.
-
या आधीही २०१४ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका असल्याने IPLचे पहिले २० सामने UAEमध्ये खेळण्यात आले होते. प्रत्येक संघ ५ सामने खेळला होता. पाहूया त्यावेळी कोणत्या संघाने किती सामने जिंकले होते….
-
कोलकाता – २
-
दिल्ली – २
-
हैदराबाद – २
-
राजस्थान – ३
-
बंगळुरू – २
-
चेन्नई – ४
-
मुंबई – ०
-
पंजाब – ५

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान