शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या नव्या, जुन्या शिक्षकांबरोबर शाळांमध्ये स्थिरावल्यानंतर आता शासनाने शिक्षकांच्या बदल्यांचा घाट घातला आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत संस्कृति संशोधिका म्हणजेच संत्रिका विभागाला येत्या मंगळवारी (२२ जुलै) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संत्रिका विभागाच्या…
बँकिंग प्रणालीत पुरेशी तरलता राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दाखविलेल्या सक्रियतेने, चालू वर्षात आतापर्यंत झालेल्या १ टक्का दर कपातीचे लाभ ग्राहकांपर्यंत तुलनेने…
खंडकरी शेतकऱ्यांप्रमाणेच हरेगाव मळ्यातील (श्रीरामपूर) ७ हजार ३७७ एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. सी.…