सहल घडविणाऱ्या एजंटाने यात्रेकरूंचा आग्रह मोडून काढत अचानक बिघडलेले वातावरण व लष्करातील जवानांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन गौरीकुंडाहून परतण्याचे ठरविले.
परभणी जिल्ह्यातून केदारनाथ यात्रेस गेलेल्या २५ यात्रेकरूंचा आठ दिवसांनंतरही कुटुंबीय किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनानेही २५ यात्रेकरू…
पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे आठवडय़ानंतरसुद्धा सोलापूर जिल्हय़ातील २१ पर्यटक बद्रिनाथ व गंगोत्री परिसरात अडकून पडले…
परभणी जिल्ह्यातून केदारनाथ यात्रेस गेलेल्या २५ यात्रेकरूंचा आठ दिवसांनंतरही कुटुंबीय किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनानेही २५ यात्रेकरू…
उत्तराखंड येथे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या राज्यातील २४० प्रवाशांना नवी दिल्ली येथून शनिवारी रेल्वेने महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत २१५० यात्रेकरू…
चारधाम यात्रेला गेलेले नागपूर जिल्ह्य़ातील कामठी, हिंगणा तालुका आणि गुमगाव परिसरातील ३० यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. या यात्रेकरूंमधील…
मराठवाडय़ातून चारधाम यात्रेस गेलेल्या व्यक्तींना मदत करता यावी, या उद्देशाने मराठवाडय़ातून पाच प्रशासकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय पथक उद्या (शनिवारी) डेहराडूनला…
उत्तराखंडमध्ये ढगफुटीने थैमान घातल्यानंतर नांदेडकरांचाही जीव टांगणीला लागला आहे. येथून चारधाम, उत्तराखंडात तीर्थक्षेत्रांना दर्शनास जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
उत्तराखंडमध्ये निसर्गाच्या प्रकोपात बळी पडलेल्या महाराष्ट्राच्या गरजू प्रवाशांना राज्यात परतण्यासाठी हातखर्चाला प्रत्येकी दोन हजार रुपये आणि प्रवासभाडय़ासाठी आवश्यक पसे देण्याचा…