भारत जेव्हा सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना समान संधी देणारे आणि प्रगत-विकसित भविष्य घडवण्याची कल्पना करतो, तेव्हा त्यासाठी सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा आधार म्हणजे जमीन! मग ते घर असो, शेत असो, दुकान असो किंवा स्मार्ट सिटीचे स्वप्न असो – विकासाचे प्रत्येक स्वरूप जमिनीवरच बेतलेले असते.