भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत-रशियाच्या संबंधाबाबत सविस्तर भाष्य करत दोन्ही देशांत कोणत्याही प्रकारचा तणाव येणार नसल्याचं सांगितलं.
Piyush Goyal : अमेरिकेने लादलेल्या २५ टक्के टॅरिफबाबत केंद्र सरकार परिणाम तपासत असून आम्ही राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार असल्याचं मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
Mumbai High Court on freedom of speech: ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर पुण्यातील शिक्षिकेने व्हॉट्सॲप ग्रुपवर केलेले मेसेज अवमानकारक होते, असा आरोप करण्यात येत आहे. सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले नसल्यामुळे हायकोर्टाने एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.
भारताचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा कारवाई करून अद्दल घडवू, असा घणाघाती प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत केला.