विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले. त्यातील अभियांत्रिकीच्या निकालात त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात…
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन, इंटरमिजीएट आणि अंतिम परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात…