बसस्थानकांपासून ५० मीटर परिसरात रिक्षा थांबवण्यास मनाई असताना, रिक्षाचालकांकडून बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ, परिसरात, थांब्यांजवळ बिनधास्त रिक्षा उभ्या करून व्यवसाय केला…
आरटीओ विभागातील आकृतीबंध कार्यान्वित होऊनही अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागत असल्याने, मोटार वाहन विभाग कर्मचारी…
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड परिसरातील वाहन मालकांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आणि दसऱ्याच्या दिवशी…
विजयादशमीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा वाहन खरेदीला संमिश्र प्रतिसाद दिला असून, इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे नोंदणीतून स्पष्ट झाले आहे.
घाटातील हे काम तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन विभागाने लवकर…