भाजपा कार्यकर्त्यांच्या एका गटाने ट्रेनमधून उतरल्यानंतर भगवी शाल गुंताळून त्यांचे स्वागत केले. चंद्रशेखर गाडीमधूनही लोकांना अभिवादन करत होते. त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठीही भाजपा कार्यकर्ते धडपडत होते.
महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही ही मागणी झाली. त्यावर मतभेद झाले. संसदेच्या इतिहासात आतापर्यंत या विषयावर कोणाचं काय म्हणणं होतं याचा हा आढावा…
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळ येथे बोलत असताना, भारतातील संसदीय लोकशाही व्यवस्था, इंडिया आघाडी आणि २०२४ च्या निकालांबाबत अनेक विधाने केली आहेत. मात्र २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाबाबत केलेले वक्तव्य जास्त लक्षवेधी ठरत आहे.
जी-२० शिखर परिषद दिल्लीतील ज्या प्रगती मैदानावर भरली होती, त्या मैदानावर पूर आल्यामुळे देवाचाच हा संदेश होता, असे विधान प्रियांका गांधी वाड्रा यांनी केले. या विधानावर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.