
राजापूरचे आमदार असलेल्या सामंत यांनी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, गुगल आणि विनोदकार कुणाल कामरा यांना जनहित याचिकेत प्रतिवादी केले…

गिर्यारोहक उमेश झिरपे यांना महाराष्ट्र वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे पवार आणि खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते ‘वीरशैव भूषण पुरस्कार’ देण्यात…

बंगल्यावर दुरुस्तीच्या कामांसाठी वेळ लागल्याने फडणवीस यांनी एप्रिलअखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश केला. यानिमित्ताने छोटी पूजाही करण्यात आली.

पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती मिळावी, तसेच शिक्षणामध्ये त्याचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून…

पुणे शहरातील सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्याबाबत काही वर्षांपूर्वी स्थायी समितीने केलेला प्रस्ताव विखंडित करण्यासाठी पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावा,…

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘राज्याचे सांस्कृतिक धोरण’ या विषयावर आशिष शेलार बोलत होते.

महाराष्ट्र राज्य देशाच्या औद्योगिक प्रगतीचे इंजिन मानले जाते. इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत स्थानिक गुंतवणूक आजही महाराष्ट्रातच…

‘गेली दीडशे वर्षे अव्याहत सुरू असलेली वसंत व्याख्यानमाला ही देशातील किंबहुना जगातील पहिलीच व्याख्यानमाला असेल. त्यामुळे या व्याख्यानमालेची दखल ‘युनेस्को’ने…

मगारांच्या प्रश्नांचे स्वरूप गेल्या दोन-तीन दशकांत अधिक व्यामिश्र झाले आहे. अशा परिस्थितीत कामगार कायदे व संबंधित योजना टिकवून ठेवणे आव्हानात्मक…

ट्रम्प-साधर्म्य आणि साहचर्यामुळेच कॅनडातील मतदारांनी पॉइलीव्हर यांना दूर राखले. शेजारील देशात एक असताना आपल्याही देशात प्रति-ट्रम्प नको असा विचार मतदारांनी…

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यश आले आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत मराठी मनात चैतन्य निर्माण…

महाराष्ट्र हे केवळ एक भौगोलिक ओळख असलेले राज्य नाही, तर समतेचा, स्वातंत्र्याचा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा एक तेजस्वी वारसा या राज्याला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.