मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकार निकामी ठरले असून स्वतःचे पाप लपवण्यासाठी ते केंद्राचे नाव घेत आहे असा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आयोगाच्या अंतर्गतच आरक्षण मिळू शकते आणि ते काम फडणवीस सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे सरकार निकामी ठरले असून स्वतःचे पाप लपवण्यासाठी ते केंद्राचे नाव घेत आहे असा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आयोगाच्या अंतर्गतच आरक्षण मिळू शकते आणि ते काम फडणवीस सरकारने केले आहे, असेही ते म्हणाले.