G D Bakshi: “भारताला घाबरून पाकिस्तान रडत-रडत त्यांच्या आकाकडे म्हणजेच चीनकडे गेला आहे. मेरे आका मुझे बचाओ, अशी विनवणी करू लागला आहे”, असं वक्तव्य निवृत्त मेजर जनरल (भारतीय लष्कर) गगनदीप बक्षी यांनी केलं आहे. “पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे, म्हणून अणुबॉम्ब टाकण्याची पोकळ धमकी देतोय. मात्र, पाकिस्तानला अणुबॉम्ब वापरता येणार नाही”, असंही बक्षी यांनी म्हटलं आहे.