scorecardresearch

Irshalwadi Landslide
इरशाळवाडीत शोधकार्य थांबले!; २९ मृतदेह हाती, ५७ बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करणार

ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मृतदेहांचे विघटन सुरू झाल्यामुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरल्याने बचाव पथके आणि आपद्ग्रस्तांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात…

lives Irshalwadi saved forest department removed homes built new places
…तर कदाचित इर्शाळवाडीतील अनेकांचा जीव वाचला असता

वाडीवरील रहिवाश्यांना पावसाळ्यापुरते खाली येऊन राहण्याची परवानगी दिली असती तर कदाचित या दुर्घटनेत जिवीतहानी टळली असती अशी खंत पारधी यांने…

Mahad Police arrested fake police
अलिबाग : तोतया पोलीस उपनिरीक्षकास अटक

वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगत शाळकरी मुलांना मार्गदर्शनासाठी आल्याचे सांगणाऱ्या तोतया पोलिसाला महाड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Indian democracy
अलिबाग : भारतीय लोकशाहीला भविष्यात धोका नाही – प्रा. उल्हास बापट

एकाच घटनेखाली या देशात लोकशाही उत्तमरितीने चालली आहे. भारताला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालीत. इतक्या वर्षांत या देशात लोकशाही…

lane of Mumbai Goa highway
मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी, तर दोन्ही मार्गिकांचे काम डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल तर डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

historic Gokuleshwar Lake
अलिबाग : ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन

अलिबाग वेश्वी येथील ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अवघ्या ९० दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले…

mns district vice president arrested in extortion case
मनसेच्या जिल्हाउपाध्यक्षाला खंडणीप्रकरणी अटक ; मनसेचे दोन कार्यकर्तेही जेरबंद

माजी नगरसेवक हबीब खोत यांच्यावर दबाव येण्यासाठी पेण तहसील कार्यालय परिसरात हंगामा केला होता.

sandeep thakur
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर याला खंडणी प्रकरणी अटक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांना खंडणी प्रकरणी पेण पोलिसांनी अटक केली आहे.

Ujjwal Nikam
राज्यातील घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक, पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणेची गरज, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे मत

राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक आहेत. एकूण परिस्थिती लक्षात घेता पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे…

संबंधित बातम्या