Page 10 of अंबरनाथ News
अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा मंगळवारी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला.
काटई अंबरनाथ राज्य मार्गावर शनिवारी ही वेगवेगळ्या ठिकाणी अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. काटईपासून कोळेगाव, खोणी फाटा, नेवाळी नाका आणि…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मनसेचे राकेश पाटील यांची ऑक्टोबर २०२० मध्ये हत्या झाली होती.
खड्ड्यात दणके लागल्याशिवाय महामार्गांचा प्रवास होत नसल्याने वाहनचालकांत संताप.
पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरूण पाण्यात बुडाला. यंदाच्या पावसाळ्यातील ही पहिली घटना आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते…
थोड्या पैशांसाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध संताप व्यक्त होतो आहे.
जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता.
या तुटलेल्या उंचवट्या गतिरोधकाजवळ भीषण अपघात होण्यापूर्वीच हा गतिरोधक काढून टाकावा किंवा तो सुस्थितीत करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
वीज पुरवठ्याबाबत महावितरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्टीकरण दिले…
नव्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. कुठे फुलांनी स्वागत होत होते. तर कुठे मुलांसाठी शाळा सजवण्यात आल्या…
मेट्रो ५ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांच्या विस्तारित टप्प्यांमुळे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल,…