यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त वन्यजीव प्रगणना करण्यात आली. सहा वाघांसह एकूण १,६५१ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली.
वसईच्या पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गानिभाव व प्राणांच्या प्रजातीची माहिती मिळविण्यासाठी प्राणी गणना केली जाते.
महानगरपालिका प्रशासनाने मालाड येथे १५ सप्टेंबर २०२३ रोजी मृत पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांच्या कलेवराचे दहन करण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित…