जयस्वाल केवळ विकासकामच नव्हे तर अधिकाऱ्यांवरही दबाव टाकत असल्याचा आरोप आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर…
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित नसल्याने कृषी राज्यमंत्री आशिष जैयस्वाल यांना संतप्त सदस्यांच्या प्रश्नांच्या फैरींना तोंड द्यावे लागले. वादळी चर्चा…