Page 5 of अटलबिहारी वाजपेयी News

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली.

भाजपचे मित्रपक्षांशी नेमके संबंध कसे आहेत, भविष्यात नवीन मित्र जोडण्याच्या शक्यता किती आणि विचारांशी जवळीक असूनदेखील जुने मित्र का दुरावले

थरुर यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केली तुलना

अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८० साली तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावर टीका केली होती.

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचे भारताच्या विकासासाठी दिलेले योगदान नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिल.

मला अटल बिहारी वाजपेयींचा फारसा सहवास लाभला नाही. पण अटलजींचे जे कार्यकर्तुत्व आहे त्याचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत. अटलजींनी जे…

जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे केले पराभूत

आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांची प्रकर्षाने आठवण येण्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यांची राजकीय सभ्यता आणि सुस्कृंतपणा.…

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या नवी दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावरील निवासस्थानी आणण्यात आले आहे.

हळवा कवी, संयमी राजकारणी अशी वाजपेयींची ओळख होती. ९० च्या दशकात त्यांनी भाजपाला देशाच्या राजकारणात स्थिरावण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.

भारतीय राजकारणात महत्वपूर्ण योगदाने देणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले.