सत्यात कल्पिताचे बेमालूम मिश्रण करणाऱ्या आणि ललित लेखनात प्रतिभेपेक्षा प्रयत्नांस महत्त्व देणाऱ्या फ्रेडरिक फोर्सिथ यांचे वाङ्मय सर्वार्थाने अमोल होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.
भारतातली उदार, सहिष्णू परंपरा कायम टिकविण्याच्या दृष्टिकोनातून ठाम भूमिका घेणाऱ्या कृष्णा सोबती बंडखोर, संघर्षशील आणि विद्रोही लेखिका म्हणून परिचित आहेत.…