Page 2 of बदलता महाराष्ट्र News

पाण्यावर माणसांप्रमाणेच इतर सजीवांचाही समान हक्क आहे. प्राणी, वनस्पती त्यांच्या गरजेपुरताच पाण्याचा वापर करतात.

राजेंद्र सिंह यांनी लोकसहभागातून उभी केलेली पर्यावरणाची गाथा त्यांच्याच शब्दांमधून ऐकण्याची संधी या परिषदेतून मिळणार आहे.

महाराष्ट्राला वारसा आहे सामाजिक चळवळींचा. पर्यावरण चळवळी हा त्याचाच अविभाज्य घटक.

सामाजिक पटलावर घडत असलेल्या कोणत्याही लहान किंवा प्रचंड मोठय़ा घटनेमागे असते ते अर्थकारण.

पाण्यानंतर अखंड सृष्टीला व्यापून उरणारे काही असेल तर तो म्हणजे कचरा.

पाण्याचा दुष्काळ आणि एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रभाव इतर सजीवांसोबतच मानवावरही दिसतो.

‘बदलता महाराष्ट्र‘ या उपक्रमाचे पाचवे पर्व १५ व १६ सप्टेंबर रोजी पुण्यात पार पडले. विषय होता : ‘सामाजिक चळवळींचा बदलता…

‘समता’ आणि ‘समरसता’ या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. ‘समरसता’ हा शब्द भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचा व्यावहारिक लौकिक अर्थ काढणे…

‘बदलता महाराष्ट्र’मधल्या ‘समता की समरसता’ या विषयावरील परिसंवादाच्या वार्ताकनामधली काही विधानं (लोकसत्ता, १७ सप्टेंबर) वाचली.

‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या समाजविषयक परिसंवादातील वाद हे जसे कोणाला जिंकण्यासाठी नव्हते, तसेच ते कोणाला हरविण्यासाठीही नव्हते.
‘‘वारकरी चळवळीत मुळात नसलेल्या अन्यायकारक गोष्टी त्यात घुसडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. काठी, घोंगडे आणि दहीभाताचा काला ही ओळख असलेल्या…

‘समता का समरसता?’ या द्वंद्वात काही हशील नाही. हा शब्दच्छल आहे. समता भारतीय संविधानातच आहे. ती कशी रुजवली जाईल हे…