वादग्रस्त तिस्ता नदी जलवाटप करारासंदर्भात राष्ट्रीय सहमती घेण्यात येईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी खात्री भारताने गुरुवारी बांगलादेशला…
गतविजेत्या वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्ध ७३ धावांनी शानदार विजय मिळवत आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत राखल्या.
बांगलादेशमध्ये सध्या सत्तेवर असलेली ‘अवामी लीग’ देशात पुन्हा नवे सरकार स्थापनेसाठी सज्ज झाली आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेश संसदेच्या वादग्रस्त निवडणुकीत…