Page 19 of बीसीसीआय न्यूज News

२०२० नंतर यंदा प्रथमच ‘बीसीसीआय’तर्फे देशांतर्गत क्रिकेट हंगामातील सर्व स्पर्धा रीतसर होणार आहेत.

‘बीसीसीआय’ने आपल्या घटनादुरुस्तीसाठी २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

गांगुलीने ‘ट्विटर’वर नव्या वाटचालीला सुरुवात करीत आहोत, असे म्हटले आहे. ‘‘१९९२ मध्ये मी क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ केला.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर १९ फेब्रुवारीला त्याने केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे हे प्रकरण प्रकाशात आले.

बीसीसीआयने नेमलेल्या समितीने भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला मुलाखत देण्यासाठी तयार न झाल्याने धमकावल्याप्रकरणी आपला अहवाल सादर केलाय.

पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२२मध्ये ही स्पर्धा १० संघांची असेल.

ते राहुल द्रविडच्या जवळचे मानले जातात. मुंबईसाठी त्यांनी ९१ सामने खेळले होते.