Page 19 of भगतसिंह कोश्यारी News

पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य व केंद्र सरकारवरही केली आहे टीका

राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं माध्यमांसमोर विधान

“मराठी माणसांचे साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर उद्योगांना ‘ईडी’ने टाळे लावले व मराठी उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

“देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे,” असं राज्यपाल भाषणात म्हणाले.

शुक्रवारी (५ ऑगस्ट) राजभवनला घेराव घालण्याची आणि जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोलेंनी केली आहे.

विदेशात असणारे माझे सगळे परिचीत मोदींमुळे आज गर्वाने भारतीय आहोत हे सांगू शकतात,असे राज्यपाल म्हणाले.

Maharashtra Political Crisis Highlights, 02 August 2022 : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

दिल्लीतील भाजप नेत्यांनी कानपिचक्या दिल्यानेच कोश्यारी यांनी चुकीची कबुली दिल्याचे सांगण्यात येते.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुन्हा एकदा खुलासा केला आहे.

“इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावे, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आमली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत,” अशीही खंत त्याने व्यक्त…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून भाजपचे नेतेच बोलत आहेत.