Page 20 of भगतसिंह कोश्यारी News
उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाला केलं लक्ष्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई व ठाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला आहे.
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राजभवनावर धडकणार होते.
“मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यातही भाजपा परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले; पद्मश्री मो. रफी सन्मान सोहळ्यानिमित्त नागपुरात आले होते
अंधेरी येथील चौकाचे नामकरण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई ही गुजराती व राजस्थानी लोकांमुळे आर्थिक राजधानी असल्याचे वादग्रस्त विधान…
मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही आणि मुंबई-महाराष्ट्राकडे पैसाच उरणार नाही, असे वादग्रस्त…
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच शिवाय ती देशाची आर्थिक राजधानीसुद्धा आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, छत्रपती संभाजी राजे यांनी देखील केली टीका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.