scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

भारती विद्यापीठ News

br Ambedkar Yojana Swadhar Yojana
शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही आता ‘स्वाधार’, धोकादायक ठरणारी अन्यायकारक अट…

पात्र असूनही शासकीय वसतिगृहात क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

tudents of mohgaons gondi school enjoyed online London tour
ऑनलाईन ‘लंडन’वारीने भारावले गडचिरोलीच्या गोंडीशाळेतील विद्यार्थी, तेथील विद्यार्थ्यांशीही साधला संवाद…

आदिवासी भाषिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक ठरलेल्या महाराष्ट्रातील मोहगाव येथील एकमेव गोंडी शाळेतील विद्यार्थी ऑनलाईन ‘लंडन’वारीने चांगलेच भारावले.ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून…

pune, Governor Ramesh Bais, Universities, Enhance Quality, Innovation, Compete, Globally,
‘… अन्यथा विद्यापीठे, महाविद्यालये मागे पडतील’; राज्यपाल रमेश बैस यांचा इशारा

विद्यार्थी, शिक्षक अशा घटकांना मार्गदर्शन करताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले, की अमेझॉन, अलीबाबा, फेसबुक असे आपले स्वतःचे ग्लोबल ब्रँड निर्माण…

प्राथमिक शिक्षणापासूनच शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक – एन. आर. नारायण मूर्ती

भारताचा विकास हा मनुष्यबळाच्या व्यवस्थापनावर अवलंबून असून कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता आहे.

डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी साहित्य संमेलनाची यजमान संस्था

जागेची उपलब्धता, मनुष्यबळ आणि आर्थिक बळ या तीन निकषांच्या आधारे आगामी साहित्य संमेलन डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी या संस्थेस…

भारतीय शिक्षणसंस्थांनी संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण करावे – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

‘भारतीय विद्यापीठांनी संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी केले.

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिनी पंकजा मुंडे यांची उपस्थिती

भारती विद्यापीठाचा ५१ वा वर्धापनदिन १० मे रोजी साजरा होणार असून, या कार्यक्रमाला राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे- पालवे यांची…

तरुणांनो हातात बंदूक घ्या – विक्रम गोखले

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात भारत आणि चीनमधील घुसखोरीचा संदर्भ देत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत भारती विद्यापीठास विजेतेपद

उत्कंठापूर्ण लढतीत भारती विद्यापीठ संघाने मुलांच्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.

शासनाने दिलेल्या जागांचा चुकीचा वापर केल्याबद्दल पुण्यातील ११ संस्थांना नोटिसा

शासनाकडून मिळालेल्या जागा केलेल्या करारानुसार न वापरल्याबद्दल पुण्यातील अकरा शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या कारभारावर महालेखापालांनी (कॅग) विशेष लक्ष देण्याचे ठरवले…