लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या धक्क्यामुळे माजी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव कमालीचे…
जिल्ह्य़ातील मच्छीमार बांधवांच्या सुविधेसाठी बंदरांचा विकास करून मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन नगरविकास खात्याचे राज्यमंत्री तथा…
शासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्य़ात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून जिल्ह्य़ाची नैसर्गिक साधनसंपत्ती लक्षात घेऊन पर्यटन आणि बंदर विकासावर विशेष भर…
जे अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे करतात, झोपडय़ा बांधतात, वीजेची, पाण्याची चोरी करतात त्यांच्याबद्दल मानवतावादी दृष्टिकोन दाखवायची अजिबात गरज नाही. अशी…
जिल्ह्य़ातील नव्याने अस्तित्वात आलेल्या गुहागर आणि देवरुख नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होईल, असा विश्वास जिल्ह्य़ाचे पालकमंत्री…