गेल्या १२ वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनलेल्या भिवंडी-वाडा महामार्गाने आणखी एका तरुणाचा बळी घेतला असून, यामुळे प्रशासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.
ठाणे जिल्ह्यात सोन्याचे दागिने दाखविल्यास त्याबदल्यात रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीनचे बक्षीस मिळेल असे सांगून भिवंडीतील काही महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.