Page 18 of बुक रिव्ह्यू News
विभाजनाला नकार देणारी आणि समग्रतेचा स्वीकार करणारी कादंबरी नीरजा यांनी लिहिली.
पुस्तकाला जागतिक सिनेमाचे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक अशोक राणे यांची प्रस्तावना लाभली आहे.
लेखक डॉ. अशोक लाहिरी यांनी ‘India in Search of Glory’ पुस्तकात भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरे…
मधल्या काळात ‘पीडीएफ’द्वारे अंक पोहोचवले. आता सलग मुद्रित स्वरूपात अंक निघत असून लवकरच काही विशेषांक काढणार आहोत.’
‘होळी’च्या लेखनाने त्यांनी तो पूर्ण केला. १९७५ ते २००० हा भारतीय जीवनातील संघर्षपूर्ण कालखंड आहे.
धावपटू मुराकामीनं वाचकांना आत्मपर तपशील दिले, तसा हा ‘टीशर्ट-संग्राहक’ मुराकामी कमी किमतीच्या या वस्तूतून भावविश्व उलगडतो..
ध्यासपंथी धन्वंतरी’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन अभंग प्रकाशनातर्फेआज (१२ फेब्रुवारी) औरंगाबाद येथे होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील लेख.
सलमान रश्दी यांनी व्हिक्टरी सिटी या कांदबरीमध्ये विजयनगर साम्राज्याची एक काल्पनिक कथा मांडली आहे. भारतातील एक समृद्ध आणि शक्तीशाली साम्राज्य…
वर्षां गजेंद्रगडकर यांनी या दहा पुस्तकांमधून अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मुलांशी संवाद साधला आहे.
देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी ‘योजना’ हा शब्द जणू पासवर्ड म्हणून वापरला गेला, त्यासाठी जे शक्य असेल ते भारत सरकारने केले.
न्यू यॉर्कर’नं या कादंबरीचा जो (बहुधा सुरुवातीचाच) भाग ५ डिसेंबर २०२२ रोजीपासून आंतरजालावर खुला केला आहे,
नारायण कुलकर्णी कवठेकर यांचा ‘मी मराठीत बांग देतो’ हा सुमारे ८० कवितांचा संग्रह काव्याग्रह प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे