Page 19 of बुक रिव्ह्यू News

भारताचा हा असा सांस्कृतिक वारसा इतरांना कळावा यासाठी पडद्यामागे राहूनदेखील संघटनात्मक साहाय्य केले जात आहे.

आजच्या काळात तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत आणि अधिक काय करायला हवे यासंबंधी कळकळीने लेखन केले आहे.

‘काजवा’ या आत्मकथनात पोपटरावांच्या जन्मापासून ते शिक्षण अधिकारी होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास आपल्याला वाचायला मिळतो.

हे पुस्तक प्रकाशित झाले आणि काहीच दिवसांत भारतच नव्हे, तर दक्षिण आशियातील बहुतांश देशात आजाराची लाट धुमाकूळ घालू लागली.

कथानकात आणलेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्वासितांच्या प्रश्नांचा विचारही कादंबरीच्या मूळ आशयाला पूरक ठरताना दिसतो.

धीट आणि थेट विधानांतून त्यांनी अनेक मान्यवरांची आणि आफ्रिकी-अमेरिकी मानसिकतेची लक्तरे उतरवली आहेत.

वसाहतवादाची मूळ प्रेरणा असलेल्या भांडवलशाहीचे आयुध म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे महत्त्व आतापर्यंत लक्षात घेतले गेलेले नाही.

पाचएक वर्षे राजकीय, सामाजिक कार्य केलेल्या संघटनेचा इतिहास अर्जुन डांगळे यांनी ‘दलित पँथर : अधोरेखीत सत्य’ या पुस्तकात मांडला आहे.

२०१९ साली जगभरात क्षयरोगाने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३० टक्क्यांहून अधिक रुग्ण भारतातील होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारताची साधनसंपत्ती लुटली व भारतीयांवर जुलूम केले.

वेस्ट इंडियन क्रिकेटर्स फक्त खेळाडू नव्हेत तर वर्णभेदविरोधी चळवळीचं, आत्मसन्मानाचं प्रतीकही होते.

महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं चरित्र पुढील वर्षी प्रकाशित होणार असून पॅन मॅकमिलन इंडिया ते प्रकाशित करत आहे.