मंत्रीमंडळाचे निर्णय News
मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे यंदाचा (२०२५-२६) ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
Cabinet Decision : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी भारताच्या जहाजबांधणी आणि सागरी उद्योगाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेला बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यासाठी आचोळे येथील जमीन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Ambadas Danve on Marathwada Cabinet Decisions: सरकारने त्याचे या प्रदेशावरचे प्रेम पुतणा मावशीसारखे असल्याचे सिद्ध केले असल्याचा आरोप माजी विरोधी…
महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या कामकाजाच्या तासांमध्ये मोठा बदल करत दैनंदिन वेळ ९ तासांवरून १२ तासांपर्यंत वाढवला आहे.
ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने १२ हजार २०० कोटींचा अंतर्गत मेट्रो प्रकल्प आखला होता.
आर्थिक संकटात सापडेल्या राज्य परिवहन महामंडळास तब्बल १० हजार कोटींचा तोटा आहे.
या निर्णयाचे इस्लामपूर शहरात शिवसेना (शिंदे) गटाने फटाके फोडून स्वागत केले. तसेच शहरात पदयात्रा काढून जल्लोष केला.
पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्या तुलनेत ‘एसईबीसीं’ची संख्या कमी आहे. असे असतानाही या जिल्ह्यांत ओबीसींचे आरक्षण…
देशात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणाऱ्या मंत्र्यांसाठी आरटी-पीसीआर…
भाजपने महाविकास आघाडीच्या काळातील रखडलेल्या प्रकल्पांना दोष देत पालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.