मंत्रीमंडळाचे निर्णय News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Ambadas Danve on Marathwada Cabinet Decisions: सरकारने त्याचे या प्रदेशावरचे प्रेम पुतणा मावशीसारखे असल्याचे सिद्ध केले असल्याचा आरोप माजी विरोधी…

महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या कामकाजाच्या तासांमध्ये मोठा बदल करत दैनंदिन वेळ ९ तासांवरून १२ तासांपर्यंत वाढवला आहे.

ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने १२ हजार २०० कोटींचा अंतर्गत मेट्रो प्रकल्प आखला होता.

आर्थिक संकटात सापडेल्या राज्य परिवहन महामंडळास तब्बल १० हजार कोटींचा तोटा आहे.

या निर्णयाचे इस्लामपूर शहरात शिवसेना (शिंदे) गटाने फटाके फोडून स्वागत केले. तसेच शहरात पदयात्रा काढून जल्लोष केला.

पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्या तुलनेत ‘एसईबीसीं’ची संख्या कमी आहे. असे असतानाही या जिल्ह्यांत ओबीसींचे आरक्षण…

देशात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणाऱ्या मंत्र्यांसाठी आरटी-पीसीआर…

भाजपने महाविकास आघाडीच्या काळातील रखडलेल्या प्रकल्पांना दोष देत पालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.

केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या.

राज्यातील कारागृहात एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचा सरकारचा निर्णय अर्धवट तर आहेच, शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार…

State Election Commissioner’s Candidate : येत्या काही महिन्यांत या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाने घेतलेल्या…