Page 47 of केंद्र सरकार News

‘‘तिहेरी तलाक पद्धतीने घटस्फोट दिल्या जाणाऱ्या विवाहित मुस्लीम महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने सुज्ञतेने हा कायदा लागू केला आहे.

केंद्रीय सेवांमध्ये परीक्षेच्या माध्यमातून जाण्यासाठी इच्छुक असलेले व आरक्षणाचा लाभ घेणारे शिक्षित तरुण ३५व्या वयापर्यंत प्रयत्न करत असतात.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या योजनेस केंद्र सरकारने नकार दिला असताना महाराष्ट्र सरकारची वेगळी भूमिका आहे.

उधमपूरमध्ये गस्तीवर असलेल्या एका पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) एक अधिकारी शहीद झाले आहेत.

तैवान शासनाने १९८५ साली मॉरिस चँगसमोर ठेवलेला ‘दशकभरात तैवानला चिपनिर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याचा’ प्रस्ताव अव्हेरणं त्याच्यासारख्या महत्त्वाकांक्षी व्यक्तीसाठी…

आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी केली. ही समिती या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवेल…

Olympics Medal Winner exempted from tax: ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना केंद्र आणि राज्य सरकारकडून रोख पारितोषिक जाहीर करण्यात येते.…

पाच वर्षांपूर्वीचा ऑगस्ट आणि आत्ताचा, केंद्रात सरकार ‘एनडीए’चेच; पण तेव्हाचा ताठा आता उरलेला नाही, हा तो फरक! ५ ऑगस्ट २०१९ रोजी…

या विधेयकाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह तीन राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराची दिशा स्पष्ट झाली.

Akhilesh Yadav on Waqf Amendment Bill 2024: केंद्र सरकारने आज लोकसभेत वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केले. हे विधेयक भाजपाने…

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (५ ऑगस्ट) निर्णय दिला की, दिल्ली महानगरपालिकेत नगरसेवक नेमण्याचा कायदेशीर अधिकार राज्यपालांना आहे.

वक्फ बोर्डांच्या कामकाजात अधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शीता सुनिश्चित करण्याच्या हेतूने केंद्र सरकार सुधारणा विधेयक संसदेत सादर करण्याच्या तयारीत आहे. तर…