Page 52 of केंद्र सरकार News

पश्चिम बंगाल सरकारने अशा खटल्यांच्या तपासाबाबत संमती रद्द करूनदेखील सीबीआय चौकशी करत असल्याने आक्षेप घेतला होता.

केंद्राने एक अधिसूचना काढून सुमारे ५ लाख टन मका आणि प्रत्येकी दीड लाख टन सोयाबीन आणि सूर्यफूल तेल तसेच १०,०००…

करदाते किंवा त्यांचे प्रतिनिधी, आणि आयकर अधिकारी, हे समोरासमोर आलेच नाहीत तर भ्रष्टाचार, ओळखपाळख आणि राजकीय हस्तक्षेप यांना वाव राहाणार नाही,…

‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी देशभरात ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. जवळपास २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

लोकसभाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ओम बिर्लांनी लगेचच मांडलेल्या आणीबाणीच्या निषेधाच्या प्रस्तावावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व ‘इंडिया’तील घटक पक्षांतील…

लोकसभाध्यक्षांनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनांतील सदस्यांसमोर केलेल्या अभिभाषणामध्ये ‘आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे’, अशी…

परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक भांडवल नसलेल्या समुदायांसाठी दिव्यस्वप्नच असते.

भाजपने ‘गुगली’ टाकून डाव उलटविल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधकांनी याविरोधात घोषणाबाजी केली. गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्याचा समतोल विकास व्हावा म्हणून शरद पवार मुख्यमंत्री असताना सप्टेंबर १९९४ मध्ये तीन वैधानिक मंडळांची स्थापना करण्यात आली.

पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसारख्या कृषी क्षेत्रात पुढारलेल्या राज्यांत सरासरी उत्पादन जास्त निघते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी…

केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी रजिस्टर हजेरी न लावता केवळ बायोमेट्रिक हजेरी लावावी, असे निर्देश विभागाने दिले आहेत. करोना काळानंतर अनेक कर्मचारी…

ओडिशाचे महताब हे सात वेळा खासदार राहिले आहेत. तर केरळचे के. सुरेश हे आठवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.