Page 67 of केंद्र सरकार News

जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेत घसरणीचे वारे सुरू असूनही आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २३८ पैकी ११५ देशांमध्ये भारताचा निर्यात व्यापारात वाढला आहे.

गांधीसागर अभयारण्य मध्य प्रदेशातच असले तरी चित्त्यांसाठी हा नवीन अधिवास असणार आहे. तो ६४ चौरस किलोमीटर क्षेत्रात तयार करण्यात आला…

मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवारी (५ मे) कामगार मेळावा पार पडला.

गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.

१६ नोव्हेंबर २०१८ रोजी, पश्चिम बंगाल सरकारने सीबीआयला तपासाबाबत किंवा राज्यात छापे घालण्याबाबत दिलेली ‘संमती’ मागे घेतली होती.

मध्य भारत किंवा मोसमी पावसाच्या प्रमुख प्रभाव क्षेत्रात (मान्सून कोअर झोन) डाळी, तेलबियांसह विविध शेतमालाचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशात कडधान्य आणि डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. डाळींच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे केंद्र…

भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार निवडणुकीत पराभूत होणार अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर सरकारला कांदा निर्यातीबद्दल जाग आली आहे, अशी टीका…

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरात सरकारच्या फळे, फुले आणि भाजीपाला विभागाच्या आयुक्तांच्या…

केंद्र सरकारने १० गिगावॉट तास क्षमतेचा ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल (एसीसी) क्षमता निर्माण करण्यासाठी उत्पादनसंलग्न प्रोत्साहन लाभ योजनेअंतर्गत (पीएलआय) सात कंपन्यांकडून…

पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार आणि राज्य परवाना प्राधिकरणांना फटकारले.

देशातील २२ व्यक्तींकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले असून, देशातील ७० कोटी लोकांना दिवसाला शंभर रुपयांवर गुजराण करावी लागते असा दावा राहुल…