Page 77 of केंद्र सरकार News

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकर्यांना दर वर्षी ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु वसई विरार महापालिका हद्दीतील शेतकर्यांना या योजनेचा…

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा दुसरा टप्पा न दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

‘ लाभार्थी वाढले तर मतदार वाढतील’ या राजकीय सूत्राला गती दिली जात आहे.

ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये सुधारणा आणण्यासाठी ऑगस्ट महिन्यात तीन नवीन कायद्यांची विधेयके लोकसभेत सादर करण्यात आली होती. मात्र संसदीय स्थायी समितीने…

मोदी सरकारला शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

SC Verdict on Article 370: कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? काय म्हणतोय सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल?

सर्वोच्च न्यायालयाने १६ दिवसांच्या सुनावणीनंतर ५ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.

एप्रिल-मेमधील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच आर्थिक वर्ष २०२४-२५ चा संपूर्ण अर्थसंकल्प जूनमध्ये सादर केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी भारतीय उद्योग महासंघ अर्थात…

केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापि मान्य नाही.

केंद्राचा हा निर्णय शेतकरी हिताविरोधात आहे, असे मत डी . वाय. पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी…

देशभरात ६४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये नवउद्यमी उपक्रम पसरले आहेत आणि त्यांच्याद्वारे एकंदरीत सात लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्याची नोंद आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी दुपारी एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं आहे की, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल झालेले ते रुग्ण…