scorecardresearch

कारवॉ गुजर गया….

आपले ‘मानवत्व’ जर शाबूत ठेवायचे असेल तर आपल्या आयुष्याकडे तटस्थपणे बघता आले पाहिजे.

कसं जगायचं कण्हत की गाणं म्हणत?

आपले विचारच आपल्याला घडवत असतात. ते सकारात्मक आहेत की नकारात्मक यावर आपली त्यापुढील कृती आणि पर्यायाने आपलं आयुष्य ठरत असतं.

बालसंगोपनातील एक धडा

२४ ऑगस्टच्या ‘चतुरंग’ पुरवणीतील अमृता सुभाष यांचा ‘थम्स अप’ हा लेख मनापासून आवडला.

प्रतिसाद

‘महिलाही रणी ठाकल्या’ हा रोहिणी गवाणकर यांचा लेख (१० ऑगस्ट २०१३) मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे शेवटपर्यंत एका बठकीत संपूर्ण वाचला.

अखंड तेवणारे स्मृतिदीप

कर्करोगाने आपल्या मुलाचा झालेला अकाली मृत्यू मनाच्या खोल गुहेत दडवून, कर्करोगग्रस्तांबरोबरच अभावाचं जिणं जगणाऱ्यांनाही नवीन आयुष्य देणाऱ्या, त्यांच्या इच्छा पूर्ण…

नातं संवादाचं

‘क्रशेस, करिअर्स अ‍ॅण्ड सेलफोन्स’ हे इंग्रजी पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’कडून माझ्याकडे अनुवादासाठी आलं.

बंडखोरी

बंडखोरीचा निर्णय घ्यायला धाडस लागते, विचार आणि कृती हातात हात घालून गेले पाहिजेत.

पुस्तकाची मी सरोगेट मदर

पाल्र्याच्या सुप्रसिद्ध साठय़े कॉलेजमधून मी २०१०मध्ये निवृत्त झाले. रसायनशास्त्र हा विषय मी शिकवत असे, पण त्या बरोबरीनेच साहित्याची आवडही जपलेली…

टर्निग पॉइंट

एके दिवशी माझ्या कर्करोगाने दुसरी पायरी गाठल्याचं कळलं. आज फिनिक्स पक्ष्याप्रमाणे मी त्या आजारातून बाहेर पडून एक नवीन जीवन जगत…

संबंधित बातम्या