गोवंश हत्या बंदीच्या अंमलबजावणीमध्ये बजरंग दल आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या ‘रक्षणा’च्या भूमिकेवरून शेतकरी संघटनांमध्ये असलेला रोष संघटित होऊ लागला आहे.
मालेगाव तालुक्यातील सातमाने येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलताना खोत यांनी गोरक्षकांना लक्ष्य केले होते. गोरक्षणाच्या नावाने राज्यात गुंडागर्दी सुरू आहे,…
सदाभाऊ खोत यांची वक्तव्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोरक्षकांचा अवमान करणारी असल्याने त्यांना आवर घालावा, अन्यथा सत्ता उलथवून टाकण्यासाठी हेच कार्यकर्ते…
गुरांच्या कत्तलीवर बंदी आणण्यासाठीचे विधेयक संसदेत सादर करण्याचा महताब यांचा मानस होता. मात्र विरोधकांनी एसआयरचा मुद्दा रेटून धरल्यामुळे इतर महत्त्वाच्या…