Page 42 of धरण News

धरणक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असला तरी जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे पाणी पातळी वाढत आहे.

आजपर्यंतच्या पावसामुळे राज्यातील कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग केला याची माहिती शासनपातळीवरून जाहीर करण्यात आली आहे.

पावसाने यंदा उशिर केल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला दर पंधरा दिवसांनी एक दिवस पाणी कपात करण्याची वेळ आली होती.

बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण तुडुंब भरून ओसंडून वाहू लागल्याने मोसम खोऱ्यातील नागरिकांना…

धरणांमधील पाणीसाठा, पाणी मोजण्याची एकके, विसर्ग म्हणजे काय, तो का करावा लागतो, विसर्ग करण्याचा निर्णय कोण घेतो?

Mumbai Rains Update: आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह बहुतांश भागांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०.०६ टक्के,तर २०.४२ टीएमसी इतका पाणी साठा…

गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ८५६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

विविध धरणांतून होत असलेला विसर्ग लक्षात घेऊन पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग गुरुवारी अकरा वाजल्यापासून दुप्पट म्हणजे ७५ हजारांवरून…

खडकवासला धरण साखळीत (चार धरणात) ६८ टक्के म्हणजेच १९ टीएमसी इतका पाणी साठा जमा