हिंगोली : सिद्धेश्वरचे आठ, इसापूरचे तेरा दरवाजे उघडले औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले. By लोकसत्ता टीमUpdated: August 17, 2025 20:45 IST
कोयनेच्या दरवाजातून चौथ्यांदा जलविसर्ग हा पाऊस खरिपाच्या पेरण्यांना पोषक असल्याने बळीराजा सुखावला असून, सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 20:16 IST
हतनूरचे १४ दरवाजे उघडले… तापी, पूर्णा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा मध्य प्रदेश व विदर्भातील जोरदार पावसानंतर तापी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून, हतनूर धरणाचे १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात… By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 10:25 IST
…आणि तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला तुळशी तलाव शनिवारी ओसंडून वाहू लागला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून ९०.१६% पाणीसाठा जमा झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 09:18 IST
Heavy Rainfall Alert : मुंबईसह राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा… मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 09:08 IST
धरणात पावसाची दमदार हजेरी; धरणसाठा ९० टक्क्यांवर… सध्या सर्वाधिक पावसाची नोंद तुळशी आणि विहार धरणात झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 19:15 IST
ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली; अखेर बारवी धरण भरून वाहू लागले, धरणातून पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ३ वाजून २५ मिनिटांनी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 17:58 IST
‘येलदरी’तून आज पूर्णा नदी पात्रात पाणी; ईसापूर धरणाचे ३ दरवाजे ५० सेंमीने उचलून विसर्ग येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी (१५ऑगस्ट) रोजी सकाळी १० पासून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय… By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 19:47 IST
ठाणे जिल्ह्याचे पाणी संकट वाढणार… काळू चे अस्तित्व धोक्यात… ग्रामपंचायती का आक्रमक झाल्या आहेत? ग्रामसभांमध्ये पुन्हा एकदा काळू धरणाच्या विरोधाचा सूर लागतो आहे. त्यामुळे काळू धरणाला १३ वर्षांनंतरही विरोध कायम असून धरणाचे भवितव्य धोक्यात… By लोकसत्ता टीमUpdated: August 14, 2025 12:07 IST
उरणकरांच्या पाणी चिंतेत वाढ, धरणातील साठ्यात घट गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तुडुंब भरून वाहणारे रानसई धरणातील पाणीसाठा घटला आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील… By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 10:37 IST
पिकांना जीवदान द्या… गिरणेचे आवर्तन सोडण्याची शरद पवार गटाची मागणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त असून, गिरणेचे आवर्तन लवकरच सोडावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 16:56 IST
ऑगस्टमधील पावसाच्या दडीने उरणकरांची पाणी चिंता वाढली, बारा दिवसांपासून ओसंडून वाहणारे धरण थांबले गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे रानसई धरण वाहने बंद झाले आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील पाणी पुरवठ्यावर… By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 14:50 IST
US H 1B Visa News: ‘रविवारच्या आधी अमेरिकेत परत या’, ट्रम्प यांच्या निर्णयामुळं Microsoft, Amazon कंपन्यांची धावाधाव; कर्मचाऱ्यांना दिला इशारा
नवरात्रीपासून ‘या’ ३ राशींवर लक्ष्मीमातेची कृपा! अचानक आर्थिक लाभ अन् तिजोरीत साठेल पैसा; सूर्य-यमाच्या राजयोग ठरेल खूप शुभ
महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण, जिथे एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाचं स्टेशन आहे? शहराचे नाव वाचून व्हाल थक्क
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
त्याजागी कोणी श्रीमंत असता तर? रस्त्यात गुटखा खाऊन थुंकणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या लगावली कानशिलात; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?
चौघुले इथे या…२ मिनिटं थांबा! मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलं अन् स्वत:चा फोन दाखवत म्हणाले…; विमानात झालेली भेट