scorecardresearch

Heavy rain in Hingoli disrupts life Eight doors of Siddheshwar dams opened release water into rivers
हिंगोली : सिद्धेश्वरचे आठ, इसापूरचे तेरा दरवाजे उघडले

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले.

jalgoan flood alert tapi hatnur dam
हतनूरचे १४ दरवाजे उघडले… तापी, पूर्णा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

मध्य प्रदेश व विदर्भातील जोरदार पावसानंतर तापी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून, हतनूर धरणाचे १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात…

Heavy rains lash Mumbai and Konkan IMD issues red alert in several districts of Maharashtra Mumbai
Heavy Rainfall Alert : मुंबईसह राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा…

मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Water release from Barvi Dam
ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली; अखेर बारवी धरण भरून वाहू लागले, धरणातून पाण्याचा विसर्ग

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ३ वाजून २५ मिनिटांनी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून…

Isapur Dam's 3 gates lifted by 50 cm and released
‘येलदरी’तून आज पूर्णा नदी पात्रात पाणी; ईसापूर धरणाचे ३ दरवाजे ५० सेंमीने उचलून विसर्ग

येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी (१५ऑगस्ट) रोजी सकाळी १० पासून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय…

murbad tahsil opposing proposed kalu dam Gram Sabha
ठाणे जिल्ह्याचे पाणी संकट वाढणार… काळू चे अस्तित्व धोक्यात… ग्रामपंचायती का आक्रमक झाल्या आहेत?

ग्रामसभांमध्ये पुन्हा एकदा काळू धरणाच्या विरोधाचा सूर लागतो आहे. त्यामुळे काळू धरणाला १३ वर्षांनंतरही विरोध कायम असून धरणाचे भवितव्य धोक्यात…

uran rain stop ransai dam overflow decreased it will affect urans future water supply and causing water crisis
उरणकरांच्या पाणी चिंतेत वाढ, धरणातील साठ्यात घट

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तुडुंब भरून वाहणारे रानसई धरणातील पाणीसाठा घटला आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील…

ncp urges girna dam water release for farmers
पिकांना जीवदान द्या… गिरणेचे आवर्तन सोडण्याची शरद पवार गटाची मागणी

जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त असून, गिरणेचे आवर्तन लवकरच सोडावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Uran water crisis, ransai dam water supply, Uran water scarcity, Uran dam capacity,
ऑगस्टमधील पावसाच्या दडीने उरणकरांची पाणी चिंता वाढली, बारा दिवसांपासून ओसंडून वाहणारे धरण थांबले

गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे रानसई धरण वाहने बंद झाले आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील पाणी पुरवठ्यावर…

संबंधित बातम्या