Page 7 of डेंग्यू News

यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत.

महाराष्ट्र २०३० पर्यंत हिवताप मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

राज्यात पावसाळ्याच्या तोंडावर कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यंदा १ जानेवारी ते ७ मे या कालावधीत हिवतापाचे ३ हजार…

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२४ दरम्यान हिवतापाचे तब्बल १ हजार ५१४ रुग्ण आढळले.

पावसाळा सुरू झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. आता शहरातील मंगळवार पेठेतील सदाआनंदनगरमध्ये डेंग्यूचे २० संशयित रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात यंदा जानेवारी ते ७ मे या काळात डेंग्यूचे १ लाख २७ हजार १४० संशयित रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच…

राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. मात्र मृत्यांच्या संख्येत घट होत असल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश…

राज्यात मागील वर्षीच्या (१ जानेवारी ते ७ मे २०२३) तुलनेत चालू वर्षात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, मृत्यू नियंत्रणात असल्याचे…

डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते.

२०२४ मध्ये याच काळात राज्यात तब्बल १ हजार ४३५ रुग्ण नोंदवले गेल्याचेही आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ या वर्षात तब्बल चारपट डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे.

राज्यातील पुणे, ठाणे, कोल्हापूर व औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांची दोन दिवसीय कार्यशाळा आरोग्य विभागाने आयोजित केली.