scorecardresearch

समन्यायी पाणीवाटपाचे कागदी घोडे ; जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमांसमोर कायद्याचा पेच

समन्यायी पाणीवाटपाच्या अनुषंगाने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासाठी केलेल्या नियमांचा दुष्काळी भागासाठी काडीचाही उपयोग होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने…

सलमान खानने केली वचनपूर्ती; मराठवाडय़ासाठी टाक्या रवाना

मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर असून दुष्काळाने सर्वाच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेकांनी हात समोर केले आहेत.…

बुलढाणा जिल्ह्य़ात पाणीबाणी!

पाऊस अवर्षण, कोरडेठण्ण पडलेले जलस्त्रोत, भूगर्भातील अतिशय खोल गेलेली जलपातळी या सर्वाचा दृश्य परिणाम म्हणून संपूर्ण जिल्ह्य़ात पाणीयुध्द पेटले आहे.…

सिद्धेश्वर धरणामधून आज पाणी सोडणार

हिंगोली जिल्ह्य़ातील ४९ आणि नांदेडमधील १४ अशा ६३ गावांसाठी सिद्धेश्वर धरणातून कालव्याद्वारे उद्या (शनिवारी) १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.…

दुष्काळी जालना जिल्ह्य़ास आणखी ३८ कोटींची गरज

दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जालना जिल्ह्य़ात करावयाच्या उपाययोजनांसाठी आणखी जवळपास ३८ कोटींची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमत्र्यांच्या उपस्थितीत…

बँक ऑफ बडोदाकडून टंचाईग्रस्त गावांना टाक्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत बँक ऑफ बडोदाने जिल्हय़ातील ३ गावांसाठी ५ हजार लीटरच्या टाक्या दिल्या. जिल्हय़ात पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा…

धगीचे वास्तव आणि जाणवणे

नागपूरला गुरुवारी या हंगामातील उच्चांकी अशा ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि या वेळचा उकाडा किती त्रास देणार आहे…

रोहयोच्या अंगमेहनतीला महिला, बाप्ये छावणीच्या सावलीत

पुरोगामी विचारांच्या नगर जिल्हय़ात महिलांना रोजगार हमीच्या कामावर पाठवून पुरुष मंडळींनी जनावरांच्या छावण्यांवर आराम करण्याचा प्रकार सुरू आहे.

वाघाचा कोंडमारा…

वन्यजीवांचे संरक्षण हा काळजीचा विषय असला तरी या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन खात्याला मात्र त्याचे काहीच देणेघेणे नाही, याचा प्रत्यय…

जायकवाडीला पाणी सोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

भंडारदरा व मूळा धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित आहे, त्यामुळे यापुढे जादा पाणी सोडल्यास अहमदनगर जिल्ह्य़ाला पिण्याचे पाणी मिळणार नाही,…

जळगावमध्ये ‘पेटते पाणी’ परिषद

पाणी व चाराटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जनजागृती करण्याच्या हेतूने महापालिकेच्या वतीने १४ व १५ मे रोजी ‘पेटते पाणी’ परिषद आयोजित करण्यात आली…

साठीच मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी दौरा लांबला!

दुष्काळाची राज्यात सर्वाधिक झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला, तो मृग नक्षत्र सुरू होण्याच्या बरोबर एक महिना…

संबंधित बातम्या