scorecardresearch

सांगोला तालुक्यातील यंदाचा दुष्काळ शेवटचा ठरावा- आर. आर.

सांगोला तालुक्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या म्हैसाळ व टेंभू योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे ही कामे…

जनरेटरच्या साहाय्याने भागवली ५० हजार लोकवस्तीची तहान

दुष्काळात पाण्यासाठी जनतेला दाही दिशा फिरू द्यायचे नाही, या ध्येयाने प्रेरित होऊन मुरुडकरांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म स्थानिक कल्पक नेतृत्वाने केले.

अक्कलपाडय़ातील पाणी त्वरित सोडण्याचे आदेश

अक्कलपाडा धरणातील आरक्षित मृत जलसाठा पांझरा काठावरील गावांसाठी चोवीस तासांच्या आत सोडण्यात यावा, असा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आ. शरद…

डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई..

डोंबिवली पश्चिमेत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद…

बुलढाणा जिल्ह्य़ात पाण्यासाठी हाहाकार

दुष्काळाच्या बिकट छायेत असलेला बुलढाणा जिल्हा भीषण पाणीटंचाईच्याही विळख्यात सापडला आहे. मराठवाडय़ानंतर जिल्ह्य़ाचा टॅंकरवाडा झाला असून जिल्ह्य़ाची तहान भागविण्यासाठी सद्यस्थितीत…

अमरावती विभागात पेयजल संकट तीव्र

पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्यांना पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या असून या जिल्ह्यांमधील १२४ गावांमध्ये शेकडो…

गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ; नागपूर जिल्ह्य़ात दूषित पाण्याचा कहर

एप्रिलच्या प्रारंभापासून असलेले जीवाची काहिली करणारे हवामान आणि जिल्ह्य़ातील काही भागात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. मेडिकल,…

प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई निवारण कक्ष स्थापण्याचे निर्देश

उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागातील पाणी टंचाई बघता नागरिकांना कुठल्याही क्षणी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई…

एकीकडे पाण्यासाठी, तर दुसरीकडे सोने खरेदीसाठी रांगा

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेला आलेली मरगळ नगरच्या सराफ बाजाराने झटकून टाकली आहे. सोने व चांदीच्या भावातील घसरणीचा फायदा उठवत मागच्या चार,…

टँकरची संख्या वाढविली तरी पाणी आणणार कोठून ?

रणरणत्या उन्हाने तापलेल्या जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने भीषण स्वरूप प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील तब्बल ८२१ गावांना या समस्येने घेरले असून…

पिंपळगाव बाजार समितीतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी २१ टँकर

भीषण दुष्काळ आणि टंचाईच्या पाश्र्वभूमीवर येथील बाजार समितीने दुष्काळग्रस्त गावासाठी तीन हजार लिटर क्षमतेचे २१ टँक उपलब्ध करून दिले असून…

दुष्काळग्रस्त ५७३ गावांवर पोलिसांची नजर!

दुष्काळग्रस्त भागात गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढू नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी विशेष अभियान सुरू केले आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील ४…

संबंधित बातम्या