दुष्काळग्रस्तांबद्दल असभ्य भाषेत केलेल्या वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी दोन दिवस विधिमंडळाचे कामकाज रोखणाऱ्या विरोधकांनी बुधवारी केवळ मुख्यमंत्र्यानी दिलगिरी…
बुधवार हा दिवस नाशिक शहरासाठी आंदोलनांचा दिवस ठरला. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांची अतिशय क्रुरपणे थट्टा उडविणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा…
दुष्काळाने त्राहि भगवान करून सोडणारा पाऊस येत्या वर्षांतील पूर्वार्धात चांगली हजेरी लावणार असला तरी उत्तरार्धातील अनिश्चितता मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा…
गेल्या काही महिन्यांतील महाराष्ट्रातील घडामोडी येथील एकंदर व्यवस्थेविषयी चिंता वाटावी अशा आहेत. एकेकाळी उत्तम प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची आजची अवस्था…
कराड अर्बन बँकेच्या दुष्काळग्रस्त सभासदांसाठी शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या उपक्रमामुळे माणदेशामध्ये शुध्द माणुसकी अन् पाण्याचा झरा उसळल्याची भावना जनतेमध्ये आहे.