कराड अर्बन बँकेच्या दुष्काळग्रस्त सभासदांसाठी शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या उपक्रमामुळे माणदेशामध्ये शुध्द माणुसकी अन् पाण्याचा झरा उसळल्याची भावना जनतेमध्ये आहे.
मराठवाडय़ाच्या २७ टीएमसी पाण्याचा कालबद्ध कार्यक्रम सरकारने ठरवावा. दुष्काळी जिल्ह्य़ासाठी सिमेंट साखळी बंधारे निर्माण करण्यासाठी प्रत्येकी ५० कोटींची तरतूद करावी.…
गुजरातमधील १० जिल्ह्य़ांतील सुमारे चार हजार गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी नरेंद्र मोदी सरकारला…
देऊळगावराजा शहरातील कायमस्वरूपी पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पावरून नळ योजनेला मंजुरी देण्यात यावी, शहराला तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात यावा, यासह…
कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त भागासाठी ३०१ ट्रक चारा पाठविण्यात येणार आहे. चारा संकलनाचे…
जिल्ह्य़ातील अग्रगण्य पतसंस्थेपैकी एक असणाऱ्या आदर्श नागरी पतसंस्थेने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पतसंस्थेने १…
दुष्काळग्रस्त जनतेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे मदत केली जात आहे. जालना जिल्ह्य़ातील वाघलखेडा, वडीकाळ्या (अंबड), हसनाबाद (भोकरदन), पोखरी (जाफराबाद)…
राज्य शासनाने दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या न करता त्यावर होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च दुष्काळी कामांसाठी उपयोगात आणावा, अशी…