सामाजिक भान असलेल्या लोकप्रतिनिधीकडून कोणी आवाहन करण्याआधीच कार्याची अपेक्षा असते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर तर त्याची गरज अधिकच आहे.
जनावरांना प्यायला शेतीशिवारात पाणी नाही. तेव्हा द्राक्षबागा कशा जोपासायच्या, या विवंचनेने असणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्ह्य़ातील ८० टक्के द्राक्षबागांना कुऱ्हाड लावली आहे.…
शहरात पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत महिनाभरात ३६० ठिकाणी जलवाहिन्यांची…
राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक एक दिवसांचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी देणार आहेत. मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पंडित यांनी…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जिल्हय़ातील आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील माण तालुका दुष्काळात अक्षरश: होरपळून निघतो…