scorecardresearch

राष्ट्रवादीने दुष्काळात निवडणूक लादली- आ. काळे

शहर व तालुक्यात भीषण दुष्काळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेची पोटनिवडणूक लादली असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक काळे यांनी जनसेवा आघाडीच्या दिनार…

‘पाणी-परीक्षा’!

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रेवतीची वार्षिक परीक्षा सुरू असली, तरी तिचा अर्धा दिवस तरी पाण्यासाठी विहिरीवरच जातो. शालेय परीक्षेपेक्षाही पाणीपरीक्षेच्या बिकट…

मराठवाडय़ात एक हजार २९२ टँकरने पाणीपुरवठा

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडा विभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या १ हजार ४८ गावे व ५३४ वाडय़ांना १ हजार २९२ टँकरने पाणीपुरवठा…

या शिमग्यात जीव रमत नाही..!

बदललेल्या वातावरणात या सणांकडे पुन्हा एकदा अभ्यासपूर्ण नजरेने पाहण्याची गरज आहे.. विद्यमान काळी राजकीय व्यवस्था आणि प्रसार माध्यमे यांचा संकरित…

‘पाणी-परीक्षा’!

इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रेवतीची वार्षिक परीक्षा सुरू असली, तरी तिचा अर्धा दिवस तरी पाण्यासाठी विहिरीवरच जातो. शालेय परीक्षेपेक्षाही पाणीपरीक्षेच्या बिकट…

टंचाईच्या सावटाखाली होळी

आदिवासीबहुल नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात होलिकोत्सवाची तयारी पूर्णत्वास गेली असली तरी यंदा या सणावर दुष्काळी स्थितीचे सावट असल्याचे स्पष्ट झाले…

बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँकेची दुष्काळ निवारणास मदत

गेल्या ४० वर्षांतील कमालीच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना दोन बडय़ा राष्ट्रीयीकृत…

माजी आमदार सुनील शिंदे दुष्काळग्रस्तांच्या मदतीस

माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील शिंदे यांनी औरंगाबाद जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त पाच कुटुंबे तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील दहा विद्यार्थिनींच्या शिक्षणाची…

दुष्काळाच्या मागणीसाठी लातुरात भाजपचा मोर्चा

लातूर जिल्हय़ात दुष्काळ जाहीर करावा, या व अन्य मागण्यांसाठी भाजप ग्रामीणच्या वतीने रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात…

औरंगाबादमध्येही आंदोलन

औरंगाबाद जिल्ह्य़ात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. गावपातळीवर बैठका घेऊन दुष्काळग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर,…

दुष्काळाचा विचार, नियोजन, कृती करावी लागेल – पवार

दुष्काळाचा मुकाबला शासनाकडून परिश्रमपूर्वक केला जात आहे. पण दुष्काळ ही इष्टापत्ती कशी ठरेल याचा विचार, नियोजन व कृती करावी लागेल,…

दुष्काळी गावांमध्येही वाळूसाठ्यांचे लिलाव

पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील नदीपात्रातील वाळूचा उपसा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेतला असला तरी…

संबंधित बातम्या