दुष्काळामुळे निर्माण झालेला पाण्याचा प्रश्न आता अधिकच घातक होत चालला असून कालव्याचे पाणी मिळावे, यासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील शेतकऱ्यांनी नाशिकमधील नांदुर…
दुष्काळग्रस्त भागातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेली मदत ‘उफराटी’ ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. फळबागेच्या नुकसानीपोटी हेक्टरी ३०…
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर आगामी विश्व साहित्य संमेलन घ्यावे की नाही यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची पुण्यामध्ये…
यवतमाळ जिल्ह्य़ात वरुण राजाच्या कृपेमुळे मार्च आणि एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत तरी पाणीटंचाई अजिबात जाणवणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकाऱ्यांतर्फे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन विद्यार्थी सहायता निधी अंतर्गत एक लाख रुपयांची रक्कम बुधवारी दिवसभरात…