उष्णतेचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली असतानाच दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या गावांच्या संख्येतही तितक्याच झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. नाशिक विभागात तब्बल…
राज्यातील दुष्काळामध्ये होरपळलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. मुख्यमंत्री साहायता निधी दुष्काळ असे निधी संकलनासाठी नवीन खाते…
दुष्काळी परिस्थितीमुळे जालना जिल्ह्य़ातील १ हजार ७२८ कुटुंबे कामासाठी अन्य जिल्ह्य़ात स्थलांतरित झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने अधिकृतरीत्या दिली आहे.…
दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचा ठराव…
राज्यभरातील धरणांतील पाणीसाठा खालावत चालल्याने दुष्काळी परिस्थिती अधिक तीव्र होऊ लागली आहे. पाणीपुरवठय़ासाठी दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागली आहे. पाणी…