scorecardresearch

टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित

दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असतानाही पाणी पुरवठा टँकरचे प्रस्ताव तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडे पंधरा-पंधरा दिवस पडून रहात असल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन…

दुष्काळग्रस्त गावांना तंटामुक्तीचे पुरस्कार जाहीर होण्याचे वेध

गाव पातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करून तंटे सामोपचाराने सोडविण्याच्या उद्देशाने राज्यात राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानचे वेळापत्रक कोलमडले…

धनवानांनी चारा छावण्या सुरू कराव्यात;

दुष्काळग्रस्त भागातील पशुधन वाचविण्यासाठी धनवान मंडळींनी खासगी स्वरूपात चारा छावण्या सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतर्फे करण्यात आले…

माहेश्वरी समाजाने दुष्काळग्रस्त गावे दत्तक घ्यावीत

सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा-पाणी देण्याचे काम करून माहेश्वरी समाजाने पशुधन वाचविण्यासाठी हातभार लावला आहे. आर्थिकदृष्टय़ा सधन असलेल्या या समाजाने…

छावण्यांसाठी झावरेंनी प्रशासनास खडसावले

जनावरांच्या छावण्या गरज पाहून नव्हे तर कार्यकर्त्यांचे तोंड पाहून दिल्याचा आरोप करतानाच पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना आता जनावरांसह पक्ष प्रवेश करावा…

एक प्रयोग अयशस्वी, एक प्रायोगिक!

दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात पीकरचना बदलता यावी, यासाठी उसाऐवजी बिटापासून साखरनिर्मिती करता येऊ शकते काय, याची चाचपणी सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद…

दुष्काळ तर मोठा, पण दिघोळे त्यापेक्षा मोठे

राज्यातील अनेक भागांप्रमाणे सिन्नर तालुकाही दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. पाणी आणि चाऱ्याविना गुरेढोरे तडफडत आहेत. असा मोठा दुष्काळ आपण…

पवारसाहेब, महाराष्ट्रात दुष्काळ पडलाच कसा? – राज ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्रात दुष्काळ पडलाच कसा, गेली दहा वर्षे पाटबंधारे व संबंधित खाती तुमच्याच पक्षाच्या हातात आहेत. सिंचनावर ७० हजार कोटी खर्च…

तिन्ही मंत्री दुष्काळाच्या राजकारणात व्यस्त- खा. गांधी

जिल्हा प्रशासन दुष्काळाचा सामना करत आहेत, मात्र जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री दुष्काळाचे राजकारण करून शेतक ऱ्यांना नाही तर कार्यकर्त्यांना खूष करत…

पक्षीय मतभेद विसरून दुष्काळाचा मुकाबला हवा

कधीकाळी अन्नधान्यात परावलंबी असणाऱ्या भारताने आज मात्र यामध्ये अफाट प्रगती केली आहे. जगातल्या १५-१६ देशांना आपण अन्नधान्य पुरवू शकतो. गोदामात…

संपात ‘वजाबाकी’!

महागाई, दुष्काळ, बेरोजगारीसह कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या ‘बंद’दरम्यान दुसऱ्या दिवशी संपकऱ्यांच्या संख्येत मोठी वजाबाकी झाल्याचे चित्र होते. क्रांती…

सहकारी बँकांनी दुष्काळग्रस्तांसाठी योगदान द्यावे- छगन भुजबळ

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सहकारी बँकांनी दुष्काळग्रस्त भागात आपले योगदान देण्याची वेळ आली असून लासलगाव र्मचट बँकेच्या यशस्वी वाटचालीस तरुणाईने…

संबंधित बातम्या