scorecardresearch

तिन्ही मंत्री दुष्काळाच्या राजकारणात व्यस्त- खा. गांधी

जिल्हा प्रशासन दुष्काळाचा सामना करत आहेत, मात्र जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री दुष्काळाचे राजकारण करून शेतक ऱ्यांना नाही तर कार्यकर्त्यांना खूष करत…

पक्षीय मतभेद विसरून दुष्काळाचा मुकाबला हवा

कधीकाळी अन्नधान्यात परावलंबी असणाऱ्या भारताने आज मात्र यामध्ये अफाट प्रगती केली आहे. जगातल्या १५-१६ देशांना आपण अन्नधान्य पुरवू शकतो. गोदामात…

संपात ‘वजाबाकी’!

महागाई, दुष्काळ, बेरोजगारीसह कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या ‘बंद’दरम्यान दुसऱ्या दिवशी संपकऱ्यांच्या संख्येत मोठी वजाबाकी झाल्याचे चित्र होते. क्रांती…

सहकारी बँकांनी दुष्काळग्रस्तांसाठी योगदान द्यावे- छगन भुजबळ

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सहकारी बँकांनी दुष्काळग्रस्त भागात आपले योगदान देण्याची वेळ आली असून लासलगाव र्मचट बँकेच्या यशस्वी वाटचालीस तरुणाईने…

कराड पंचायत समितीच्या सभेत तालुक्यातील दुष्काळावर चर्चा

सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात मिळावा म्हणून कराड पंचायत समिती…

दुष्काळावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर काम- मुख्यमंत्री

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागाची गरज असून, या संकटावर मात करण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. यापुढील काळात…

दुष्काळग्रस्तांचा पुणे मुक्काम!

‘‘गावी मोलमजुरी करून ऱ्हात हुतो. दुष्काळ आला तशी कामं मिळंनाशी झाली. रेशन मिळंनासं झालं. मुलाबाळांना खायला काय घालावं? मग गावच…

खासदार गांधींकडून प्रांताधिकारी व तहसीलदारांचा निषेध

कर्जतचे प्रांताधिकारी संदीप कोकडे व प्रभारी तहसीलदार जैससिंग भैसडे हे दुष्काळाच्या नावाखाली पक्षीय राजकारण करीत आहेत, या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करताना…

‘दुष्काळासाठी केंद्राने पाच हजार कोटी द्यावेत’

मंत्र्यांनी दुष्काळासाठी दौरे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत दुष्काळासाठी केंद्राने दिलेली ७७८ कोटींची मदत अतिशय अपुरी असल्याने केंद्राने पाच…

दुष्काळी भागातील शुल्क माफीसाठी छात्रभारतीचा मोर्चा

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे, खासगी विद्यापीठ विधेयक रद्द करावे, स्थगित केलेली शिष्यवृत्ती सुरू करावी, आदी मागण्यांकडे…

तामिळनाडूला सध्या कावेरी नदीचे पाणी सोडणे अशक्य -शेट्टार

दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई राज्याला भेडसावत असल्यामुळे तामिळनाडूसाठी सध्या तरी कावेरी नदीचे पाणी सोडणे अशक्य असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री…

दुष्काळापासून लक्ष वळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून राज यांची खिल्ली !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी, राज यांचे सरकारविरोधातील घणाघाती भाषण आणि राज्यातील दुष्काळामुळे लोकांची अस्वस्थता लक्षात…

संबंधित बातम्या