scorecardresearch

मराठवाडय़ातील दुष्काळावर सरकार, प्रशासन संवेदनशून्य

चालू खरीप हंगामातील पन्नासपेक्षा कमी अंतिम पैसेवारीची राज्यातील ४७ टक्के गावे मराठवाडय़ातली असली, तरी सध्याच्या भीषण दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यासंदर्भात…

दुष्काळातही ‘होप’ चा दिलासा!

पेरणीनंतर पाऊस बरसलाच नाही. पाण्याअभावी शेती संकटात सापडली. प्यायच्या पाण्याचीही मारामार. परंतु भीषण दुष्काळाशी कणखरपणे दोन हात करून उपलब्ध पाणी…

दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत.…

दुष्काळामुळे जलसिंचन योजनांना गती द्यावी – शरद पवार

यंदाचा दुष्काळ डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी भागातील जलसिंचन योजनांना एआयबीपीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून गती देण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री…

दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव- मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत.…

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून बावीसशे कोटी मिळवण्याचे प्रयत्न- मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडून २२०० कोटी रुपये मिळावेत, यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज…

दुष्काळ निवारणाच्या कामात गडबड करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुटका नाही- पाचपुते

दुष्काळ निवारणाच्या कामात अधिकारी व सरकारी यंत्रणेने चांगले काम करावे, कामात, निधीत गडबड झाली तर सुटका केली जाणार नाही, घोटाळे…

उपाययोजनाच होत नसल्याने बैठका अर्थहीन – फडणवीस

दुष्काळावर उपाययोजना होत नसतील, तर प्रशासकीय बैठकांना अर्थच काय? असा सवाल भाजपचे आमदार तथा प्रदेश सरचिटणीस देवेंद्र फडणवीस यांनी येथे…

दुष्काळावर मात करण्यासाठी आकस्मिकता निधीत वाढ

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने राज्याचा आकस्मिकता निधी ५५० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.…

दुष्काळाच्या छायेमध्ये कार्यालये पडली ओस!

सरासरीपेक्षा निम्माही पाऊस झाला नसल्याने जिल्हय़ात तीव्र दुष्काळाची छाया आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र अनेक सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांची…

महावितरणच्या कासवगतीने योजनेत कोलदांडा

रोजगार हमी योजनेतून विहीर मिळालेल्या लाभार्थीना वीजजोड देण्याच्या ‘मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमा’त वीज वितरण कंपनीने संथगतीचा कोलदांडा घातल्याने ऐन दुष्काळी…

वैदर्भीयांमध्ये सिंचनासाठी लढण्याचे ‘पाणी’ राहिलेले नाही -अ‍ॅड. किंमतकर

वन आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या विदर्भात ६५ टक्के जमीन ओलिताखाली येऊ शकेल, एवढे पाणी उपलब्ध असताना केवळ १९ टक्के…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या