scorecardresearch

पुणे जिल्हय़ातील धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी

संपूर्ण सोलापूर जिल्हय़ासाठी वरदायिनी मानल्या गेलेल्या उजनी धरणात यंदा पाणीसाठय़ाने तळ गाठल्याने या धरणात पुणे जिल्हय़ातील धरणांतून पाणी सोडण्यात यावे.…

दुष्काळ निवारणात निधी कमी पडणार नाही- देवरा

जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे मान्य करीत राज्याचे सहकार आयुक्त राजगोपाल देवरा यांनी मात्र उपाययोजनांमध्ये कुठलीही…

तीन तासांत ११ गावांना भेटी, सव्वातास प्रवासाचा!

सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्य़ात निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे द्विसदस्यीय पथक गुरुवारी अर्धा दिवस येऊन…

दुष्काळ पाहणीतही पथकाची घाईच घाई!

जालना जिल्हय़ात पावसाअभावी निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी केंद्राचे पथक सात तासांत करणार आहे. उद्या (गुरुवारी) दुपारी येथे आगमन झाल्यावर सायंकाळी…

बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा -आ. शिंदे

यावर्षी जिल्ह्य़ात पावसाचे अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे सिंचन प्रकल्पात पाण्याचा साठा झाला नाही. शिवाय, कमी पावसामुळे खरीप उत्पादनात कमालीची घट आली.…

भाजीपाला गडगडला!

राज्यात दुष्काळ असला तरी भाजीपाल्याचा मात्र सुकाळ झाला आहे. श्रीरामपूर बाजार समितीत जिल्ह्य़ाबाहेरची आवक वाढल्याने भाजीपाल्याचे घाऊक बाजारातील दर मोठय़ा…

‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतूनच दुष्काळी सोलापूरचे भाग्य उजळणार’

सोलापूर जिल्ह्य़ासह आसपासच्या भागातील भीषण दुष्काळाची स्थिती पाहता यापुढे केवळ उजनी धरणातील उपलब्ध पाण्यावर अवलंबून राहावे लागणे अशक्य आहे. त्यासाठी…

‘वैरागच्या शेतकरी हुतात्म्यांचे स्मारक सतत प्रेरणा देत राहील’

संपूर्ण जगाच्या इतिहासात हुतात्म्यांचे बलिदान कधीही वाया जात नसते, तर त्यांच्यापासून नवतरूणांना स्फूर्ती मिळत गेली आहे. सोलापूर जिल्ह्य़ात वैरागच्या भूमीमध्येदेखील…

जायकवाडी कोरडेच; मराठवाडय़ात असंतोष

मराठवाडय़ातील ३७ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला. पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे अनुत्तरित आहे. पिण्याच्या पाण्याची ओरड सर्वत्र आहे.…

मिरची अवघी दीड रुपये किलो!

कृषीमालाच्या दरातील चढ-उतार तसा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना नवीन नाही, परंतु दुष्काळाच्या छायेमुळे पेरणी अडचणीत सापडली असताना आणि महागाईने कळस गाठला असताना…

संबंधित बातम्या